Top Story

Maharashtra Off The Track

While Union Railways Minister Ashwini Vaishnav has promised Mumbai-Pune railway travel time to be slashed to mere 48 minutes, most of the rest of Maharashtra still continues to be out of the Railway Ministry’s purview despite repeated demands over the last several decades.

Sri Lanka’s Ramayana Trail: When Myth, Money and Hindutva Collide

On a recent family holiday (December 2025) to Sri Lanka, I unexpectedly found myself in the middle of a live experiment in how mythology can be turned into foreign policy and profit.

What happened in Maharashtra civic polls?

From changing rules at the last moment to disappearing ink, the long-awaited civic polls in Maharashtra were marred by irregularities, brought to light by citizens and political leaders on social media. The civic polls were held in Maharashtra after a whopping nine years.

Latest
मराठी

सोमवार, २ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भारतातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अमेरिकन शेती उत्पादनांची शून्य शुल्कात निर्यात होणार असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. यामुळे भारतातील सोयाबीन, कापूस, या पिकांसह, दुग्धजन्य पदार्थ आणि पोल्ट्री उद्योगाच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार आहे.


अजितदादा जरी महायुतीतच होते, तरीदेखील तेथील एकूण अनुभवावरून त्यांना जमातवादी आणि संकुचित राजकारणाचा तिटकारा आला असावा हे स्पष्ट होते. यशवंतरावांच्या मते, भाजपचा पूर्वावतार, म्हणजेच जनसंघ हा संकुचित आणि धार्मिक आधारावर राजकारण करणारा पक्ष होता. त्यांनी जनसंघाला अनेकदा ‘विघातक शक्ती’ असेच संबोधले होते.


गुरुवारी, २९ जानेवारीला १.७६ लाखांवर असलेलं सोनं जानेवारीला थेट १.६५ लाखांवर आलं. एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड) वरील या वादळी घसरणीमुळे पुण्यातील सोन्याच्या व्यापारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असल्याचं दिसून आलं आहे. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांचं या अस्थिरतेमुळे लाखो रुपयांचं नुकसान होत आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणास एक धक्कादायक वळण लागले आहे. गेली ३५ वषे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे खेळाडू असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्यातील राजकारण आरपार बदलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या काट्यांची दिशा बदलेल का, हेही पाहावे लागेल.