Top Story

The Civility Of Patience

The images of these farmers converting these sanitised and commercialised spaces into public ones, should have actually been celebrated as visuals of the true reclamation of a space, that of the people, by its people. But to the uncivil colonising mind, it shall not appear so.

Vantara's Elephant In The Room

The villagers of Nandani, whose captive elephant was relocated to Vantara, have alleged that PETA has been working with the Ambani owned trust from the beginning to take the elephant to their centre in Jamnagar, where elephants from all over the country are being collected.

Pune: Muslim families face boycott in Paud village

Following the desecration of an idol in a temple in Paud village by a minor Muslim boy, several Muslim families in the village have been facing boycott, with people threatening them to leave the village deeming them outsiders and prohibiting them from running their businesses.

Latest
मराठी

वन्य प्राण्यांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकाचं दरवर्षी एकूण १०,००० कोटी ते ४०,००० कोटी दरम्यान निव्वळ नुकसान होत असल्याचं, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. मात्र सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या १ टक्क्याहून कमी रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळते.


केंद्र सरकारनेदेखील या अभूतपूर्व आपत्तीचा विचार करून, पंजाब वगैरे अन्य राज्याप्रमाणेच महाराष्ट्रालाही खास पॅकेज देता येईल का, याचा निर्णय घेतला पाहिजे. मोदी सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त बळीराजाच्या मागेदेखील भक्कमपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे.


पुणे जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना संज्ञान संमतीशिवाय गर्भतपासणीला सामोरं जावं लागत असल्याची बातमी इंडी जर्नलनं समोर आणल्यानंतर अखेर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ सर्व शासकीय आणि संस्थात्मक वसतिगृहांची सखोल चौकशी करून ७ दिवसांत वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी परिसरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जैन मंदिर व जैन वसतिगृहाची जवळपास ३ एकर जागा सेठ हिराचंद नेमीचंद स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी परस्पर बांधकाम व्यावसायिकांना विकल्यामुळं जैन धर्मियांचा रोष व्यक्त होत आहे. विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरु असलेल्या मॉडेल कॉलनीतील ही प्रशस्त जागा पूर्णपणे विकसक गोखले बिल्डर्स यांना विकल्यानंतर त्यांनी दिलेल्या आराखड्यात मंदिराचा उल्लेखच नसल्याचं, तसंच वसतीगृहाचा पुनर्विकास अत्यंत तोकड्या जागेत होणार असल्याचं कार्यकर्त्यांना आढळलं.