Top Story

Maharashtra Tribal Students Protest Hostel Conditions, Restrictions

The new Government Resolution (GR) first issued on August 5 and later revived on August 14 have imposed age caps and other restrictions over the students seeking to reside at the tribal hostels in the state. The GR has also decreased the allowances that the students get to support their higher education, enraging the students further.

After spate of food poisonings, Ashram School Central Kitchens Under Fire

Following reports that several students at three Ashram schools in Amravati district suffered food poisoning, activists have again questioned the need of this central kitchen ‘experiment’ which involves transporting food from long distances instead of preparing it locally.

Thanks to the students, India's Democracy found breath

In getting the police to fire tear gas shells and lathi-charge CJP protestors who gathered at Jantar Mantar, and marched peacefully towards Parliament, the Modi government just stopped short of its Jallianwala Bagh moment.

Latest
मराठी

पाकव्याप्त काश्मीर आज ना उद्या भारतात आणूच, अशा फक्त गर्जना न करता त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती केल्यास, समस्त भारतीय जनता मोदी सरकारला दुवाच देईल. देश आता ८० वर्षांचा झाला असून, सध्याच्या राज्यकर्त्यांना प्रगल्भपणा केव्हा येईल, ते कळायला मार्ग नाही.


नवी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या हिंसाचारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, अशी टीका लोकसभेतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार केली आहे. सदोष आणि कोसळण्याच्या अवस्थेत असलेली व निरुपयोगी शिक्षण व्यवस्थेविरोधात तक्रार करणे हा गुन्हा नाही. त्या विरोधात चळवळ उभारणे हादेखील गुन्हा नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे.


भारताच्या इतिहासात यापूर्वीदेखील केंद्रात अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. वारंवार मागणी होऊनही धर्मेंद्र प्रधान मात्र खुर्ची सोडायला तयार नव्हते. शेवटी त्यांना ती सोडावी लागली, हा भाग वेगळा.


निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सवंग आर्थिक योजना जाहीर करण्याचा मोह केंद्राने आवरला पाहिजे. येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रेवडी संस्कृतीचा उदय होणार नाही, अशी अपेक्षा करू या.